मोगराफलला. इंदापूर तालुका प्रतिनिधी : बुदाय २० केजी दि.२५ इंदापुर महाविकास आघाडी सरकारमधील सर्वच पक्षांनी संपर्ण कर्जमाफीचा शब्द शेतकऱ्यांना दिलेला आहे. त्यामुळे संपर्ण कर्जमाफी जाहीर करून दिलेला शब्द हा महाविकास आघाडी सरकारने पाळावा,अशी मागणी राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज मंगळवारी (दि. २५) इंदापूर येथे धरणे आंदोलन प्रसंगी केली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर इंदापूर तहसील कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या धरणे आंदोलनात मार्गदर्शन करताना भाजप येथील तहसील कार्यालयासमोर | नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील. तर दुसऱ्या छायाचित्रात तहसीलदारांना निवेदन देताना हर्षवर्धन भारतीय जनता पक्षाच्या वतीने | पाटील व इतर. आज धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपचे कार्यकर्ते हजार प्रतिहेक्टरी मदत देऊ असे शेतक-यांना तातडीने अनुदान द्यावे, आर्थिक मदत पाहिजे, अन्यथा हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. महाआघाडी सरकारचे नेते शेतीला वेळेवर पाणी मिळाले भविष्यात कोणीच कर्ज भरणार या धरणे आंदोलनाला उस्फुर्त शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यावर शब्द पाहिजे, अशी मागणीही यावेळी नाही.महिला व मुली यांच्या प्रतिसाद मिळाला. देत होते.मात्र शेतकऱ्यांना दिलेला हर्षवर्धन पाटील यांनी केली. सुरक्षितकडे सरकारने अधिक लक्ष शेतकर्यांना शब्द विसरून राज्यपालांनी जाहीर राज्यामध्ये महिलांच्यावर होणारे दिले पाहिजे. कर्ज मुक्त व चिंतामुक्त करू, असा केलेल्या रु. ८ हजार मदतीमध्ये अत्याचार तातडीने थांबले पाहिजेत, यावेळी भाजपचे पच महाविकास आघाडीतील नेत्यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गावागावात होणारी मुलींची छेडछाड इंदापूर तालुकाध्यक्ष नानासाहेब शब्द होता. परंतु महाविकास यांनी वारंवार मागणी करूनही या थांबली पाहिजे, त्यासाठी कठोर शेंडे, इंदापूर शहराध्यक्ष शकीलभाई आघाडी सरकारने फक्त २ लाख सरकारने वाढ केलेली नाही, कायदे करावेत,अशी मागणी यावेळी सयद व भाजपचे नेते, कार्यकर्ते रुपयां पर्यंतची कर्जमाफी जाहीर त्यामुळे शेतकन्यांना दिलासा कसा पाटील यांनी केली. यांची भाषणे झाली. या वेळी करून शेतकन्यांना वाऱ्यावर मिळणार? असा सवाल हर्षवर्धन यावेळी बोलताना कृषी उत्पन्न तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी सोडले आहे.दोन लाखापर्यंतची पाटील यांनी यावेळी बोलताना बाजार समितीचे सभापती निवेदन स्वीकारले.सूत्रसचालन कर्जमाफीची रक्कमही अद्याप एकाही उपस्थित केला आहे. आप्पासाहेब जगदाळे यांनी नगरसेवक कैलास कदम यानी तर शेतकऱ्याला मिळालेली नाही. शेतकऱ्यांना संपूर्ण सांगितले की, पूणे जिल्ह्यातील आभार बाळासाहेब पानसरे यानी तसेच अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना वीजबिल माफी मिळाली पाहीजे, फक्त दोन गाव गावातील मानले.या धरणे आंदोलनामध्ये रू.२५ हजार व फळबागांना ५० नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतक-यांची नावे कर्जमाफी तालुक्यातील विविध संस्थांचे यादीमध्ये समाविष्ट करण्यात पदाधिकारी, संचालक, आलेली आहेत.तसेच नियमितपणे कार्यकर्ते,महिला यांनी प्रचंड कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग देणेसाठी त्यांनाही शासनाने मोठी घेतला.
संपर्ण कर्जमाफीचा शब्द महाविकास आघाडी सरकारने पाळावा- हर्षवर्धन पाटील